Tuesday, July 13, 2021

पुनःश्च हरिओम

काल tv वर लागलेला #पुनःश्च हरिओम मला ठरवूनही पाहता आला नाही
घरी पोहचलो तो संपायला आला होता
पण महत्वाचं एक वाक्य कानी पडलं,,,,

संकट आल्यावरच आपल्याला आपली खरी ओळख होते  #पुनःश्च हरिओम हे त्यावरच उत्तर आहे मित्रांनो विशेषतः माझ्या #मराठी
मित्रांनो,,,,,

आज जो काही कोरोना काळ आलाय त्याला कोण किती कसा जबाबदार ते सोडून,,,
#तुम्ही किती #सक्षम आणि आव्हानाला सामोरे जाऊ शकता ते ठरवण्याची वेळ आली आहे

राज्यकर्ते आणि ते ही देवधीदेवां सारखे लाभल्यावर आपण काय बोलणार ,,, ते जातिवंत मंदीत संधी शोधणारे
मेल्या टाळूवरच लोणी खाणारी जमात ती
असो,,,,

पण हीच संधी आहे तुम्ही स्वतःला सिद्ध करायची आलेल्या संकटाला घाबरून घरात बसणार आहोत की भय्ये बिहारी जसे कठोर मेहनत करून ते ही 2000 मैलावरून इथे येऊन तिथल गावाकडच घर दार मुलबाळ सांभाळतात सरकारचे नियम पळून प्रसंगी पायदळी तुडवून ते धंदा करतात
मग आपण का नाही करू शकत???

भले नोकरी सुटली असेल पण तुम्ही तुमच्या बिल्डिंग खाली चौकात नाक्यावर परिसरात
ज्या ज्या गरजेच्या अगदी दूध पासून चहा कोफी नाष्टा चा धंदा करू शकता ते ही अल्प भांडवलात जास्त नफा मिळवता येईल असा
काम मग ते कुठलंही असो करायला लाजू नका आणि धंद्यावर उभं राहिल्यावर माजू नका
मग बघा असले अजून 10 कोरोना येऊ द्यात झाट काही फरक पडत नाही
मेहनत करणाऱ्याला मरण नाही
लाजून मारण्यापेक्षा काही करून मरा
मला खात्री आहे तुम्ही मरणार तर नाहीच पण तुमच्या जीवावर चार लोकांना नक्कीच जगवाल
तेव्हा #पुनःश्च हरिओम
लागा कामाला

No comments:

Post a Comment